Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Marathi Dosti Shayari

 Marathi Dosti Shayari


विश्वासाने मी तुझ्या मनात जगा मिडळवाली 
असा विश्वास तुझा माझ्यावर आहे. 
 आता मला तुझ्याकडून काहीच नको. 
 पण मागण  करतो देवा जवळ
 पुढील जन्मी मला प्रेम करायला
 फक्त तू आणि तूच मीळो. 
काहीतरी विचार केला असेल देवाने 
तुझ्या माझ्या नात्याच्या
नाहीतर एवढ्या मोठ्या जगात
आपली भेट झाली नसती
प्रेम असो वा मैत्री
 जर  हृदयापासून केली तर,
 त्याच्याशिवाय आपण एक एक मिनिट पण राहू शकत नाही
 कधी माझ्यासोबत भांडतो
 तर कधी आठवण येत आहे म्हणतो
 कधी प्रेमाच गोष्ट करतो तर
 कधी Future बद्दल बोलतो
 खरं सांगू हे सर्व बोलून
 तू माझ्या प्रत्येक दिवस Special करतो
असं  नातं आपल्यात
 जे आपल्या दोघांनाही  सांगता येत नाही नाही 
  मनात  भावनाची  गुंफण होउनही 
शब्द मात्र ओठात येत नाही
कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या,
 वागण्यावरून असं वाटत कि,
नात्याची गरज फक्त,
 आपल्यालाच आहे…. 


आमच बोलण जरी कडू असलं ना
 मनाने आम्ही साफ आहोत. 
 तुमच्या सारखी नाही
 तोंडावर एक मागे एक… 
सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,          
 गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
 प्रत्येकाची ओळख असतेच निराळी,
 कोणी मैत्रीत प्रेम तर,
 कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात . 
नशिबा पेक्षा जास्त भरोसा केला होता…. 
 काही लोकांवर…. 
 पण ते एवढे बदलले… 
 जेवड नशीबही नाही बदलणार
तुझ्यावर प्रेम करणारे
 तुझी काळजी करणारे
 खूप आहेत ना तुझ्यासोबत..,
 कदा चित म्हणूनच माझ्या
 असण्या-असण्याने 


तुला काहीच फरक पडत नाही…. 

Friendship SMS Marathi 

 खरच किती वेड असत ना
 कुणाच्या तरी आठवणीत जगत असतं 
 आणि अशा करतं  की
 त्या व्यक्तीनेही आपल्याला थोडं कधी Miss करावं 
कोणाच्याही आयुष्यात
 आपली एक जागा असावी
 हक्काची किंवा महत्त्वाची
 पण ती कधीही  
बदलणारी नसावी
तुटलेल्या काचा कितीही ही चिटकवण्याचा 
प्रयत्न केला तरीही त्यात तडा राहतोच,
 तशीच नाती असतात,  एकदा तुटली की
 पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो
म्हणून जोडलेली नाती आणि
 ठेवलेला विश्वास नेहमी जपवा 
शेवटी तुटलेल्या गोष्टी गोड
 करताना जखमा होताच.. 
एखाद्याजवळ आपल्या अश्या
आठवणी ठेवून जा.. 
 की नंतर त्याच जवळ आपला
 विषय जरी निघाला तर  त्याच्या

 कोठावर थोडस हसू आणि
 डोळ्यात थोडस पाणी
 नक्कीच आलं पाहिजे.. 
आयुष्यात कधीकधी असं वाटतं
 काही मानत थोडी आधी भेटली
 असती तर बर झालं असतं.. 
 आणि काही माणस
 भेटलीच नसती तर बर झालं असत.


मी खूप विचार केला कि,

तुझ्या सोबत बोलणार नाही मग विचार

आला की भांडण कोणासोबत करणार.



कधीकधी कुणाला आपला त्रास होई म्हणून… 

आपणच दूर गेलेलं.. 

बर असत.. 



असा एकतरी मुलगा असतो…  

त्याची मानलेली बायको असते 

 पण ती मंगळसुत्र नाही घालत 



आपली नाती पण एकदम sirf Tum 

पिक्चर सारखी झाली आहेत 

भाटे ना घाट only whatsapp वर चाट.



नात….. म्हणजे काय….?

 ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.,

आणि

कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये..

भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.