Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

...त्यापेक्षा पॉझिटिव्ह पावलं टाका; विखेंचा सरकारला सल्ला


अहमदनगर: ‘करोनाविरूद्धच्या लढ्यात आपण सग‌ळे एकजुटीने पुढे जात आहोत. अशावेळी नकारात्मक सल्ले ऐकण्यापेक्षा सकारात्मक पावले टाका. त्यासाठी सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती स्थापन करावी,’ असा सल्ला माजी मंत्री, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला. विखे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री कार्यालयाला ही सूचना केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘आज करोनाच्या कठीण काळामध्ये राज्य सरकारने सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती स्थापन केली पाहिजे. त्यामुळे या परिस्थितीशी सामना करण्यास मदत होईल. तसेच या लढ्यात आपण सगळे एकजुटीने पुढे जात आहोत म्हणून नकारात्मक सल्ले ऐकण्यापेक्षा सकारात्मक पावले टाकावीत.' 'राज्य सरकारने विविध क्षेत्रांतील अनुभवी लोकांचा समावेश असलेली सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती स्थापन करावी. या संकटात राज्य अधिक भरडला जात आहे.

जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी..

'लॉकडाऊन'मध्ये लग्नाचा बस्ता; अठरा जणांवर गुन्हा
बीड पालीकेने घरपट्टी, पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी- पप्पु कागदे
नगरमध्ये बंदोबस्तावरील पोलिसाला डंपरने उडविले!

'मोदी सरकारने इतकी मोठी गफलत कशी केली?'

राज्यातील करोना रुग्णांची संख्या ५६४९

अहमदनगर ताज्या बात्म्या : नगरसेवकासह १८ जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह !

घरगुती तक्रारी असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा केज पोलिसांची मोहीम

मुस्लीम आहे म्हणून सामान स्वीकारले नाही, नकार देणाऱ्या व्यक्तीला अटक